सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्यातलोकप्रिय असलेलेदैनिक लोक परिवर्तन यांचा चौथा वर्धापन दिन पारितोषिक वितरण समारंभ एक ऑगस्ट 2026 रोजी अहिल्यानगर येथे होत आहे या दैनिक लोक परिवर्तन दैनिका मार्फतविविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा स... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनअळकुटी ता. पारनेर येथे शिक्षण क्षेत्रातील गोंधळाविरोधात नवी दिल्ली येथे आंदोलन करणारे जेष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांना पाठींबा व्यक्त करताना जेष्ठनेते बाबाजीशेठ भंडारी, डॉ. भास्करराव शिरोळे, सखाराम... Read more
[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी] भारत देश हा साधु संतांचा देश म्हणून ओळखला जातो. अनेक अवतारी संतानी लोककल्याणकारी कार्य भारत देशात केले आहे. समाज जागृती, ईश्वर भक्ती, नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन या विविध धार्मिक कार्यामुळे संस्कृती सजी... Read more
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे कीरोहतक (हरियाणा) येथे झालेल्या 23 वर्षां अंतर्गत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची शान पै. निलेश उचाळे हा 82 किलो वजनगटात देशात तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) मिळवून महाराष्ट्... Read more
🚩भारतीय नरहरी सेना🚩प्रणीतप्रसिद्धीप्रमुख अहिल्यानगर सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य मुकुंद निघोज कर यांच्याकडून 🌹सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य* 🌹 🚩अधिकृत जाहीर सूचना समितीच्या हित, शिस्त, उद्दिष्टे आणि आचारसंहितेच्... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की जवळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील चांगले नावारूपाला आलेले व प्रसिद्ध शेतकऱ्यांचे विश्वसनीय श्रीनिवास कृषी सेवा केंद्र जवळा प्रोप्रायटर शंभूराजे सोमवंशी यांनी त्यां... Read more
[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी] विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि.धाराशिव शाळेत दिनांक: ७ जुलै २०२६ वार मंगळवार रोजी शालेय क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये सिसम,करंज,लिंब,चिंच,आवळा, पिंपळ सुमारे १०० वृक्षाची लागव... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे!निघोज (ढवणवाडी) तालुका-पारनेर येथे श्री चैतन्य कानिफनाथ महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा विनापू... Read more
[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी] “कांदा मुळा भाजी |अवघी विठाबाई माझी ||लसूण,मिरची,कोथंबिरी|अवघा झाला माझा हरी ||”ईश्वराचे अस्तित्व हे चराचरात सामावले आहे. जळी ,स्थळी ,काष्टी, पाषाणी ईश्वर भरून उरला आहे. भाव तिथे देव. श्रद्धा... Read more